आयुष्याच्या कित्येक टप्यावर
संकटं आडवी येणारच,
तेव्हा हरून जाऊन
मैदान सोडायचं नसतं
तर त्या संकटाचा
सामना करायचा असतो.
रात्रीनंतर दिवस येतो
दुःखामागून सुखं येतात
तसच वर्षामागून वर्ष येतात,जातात.
तेव्हा नव वर्षाच स्वागत
नव्या आयुष्यप्रमाणे करा,
झालं- गेलं सर्व विसरून
नव्या उमेदीने आयुष्य जगा.
Happy New Year- 2015
No comments:
Post a Comment