05 September, 2013

चारोळी - 1


मंत्र्या- संत्र्यांच्या पार्ट्यात
मोठा असतो जश्न
कित्येक मंत्री येऊन गेले तरी
शेतकऱ्यांचा सुटला नाही प्रश्न.

No comments:

Post a Comment