ज्या प्रमाणे आपण हाताची ओंजळ करून त्यात फुल धरतो ना आणी ती ओंजळ आपणा श्रद्धेने देवावर रिकामी करतो त्याच प्रमाणे ओंजळीत प्रेमाला घेऊन ती आपल्या व्यक्तीवर रिती करावी (म्हणजे प्रेमाचा वर्षाव करावा ) व ती प्रेमाने भरलेली ओंजळ कधी आखडती घेऊ नये (म्हणजे प्रेम कधीही कमी होऊ देऊ नये) अशी कल्पना त्या "ओंजळणारा हात मायेचा, आखडता कधीच घेऊ नका' या वाक्यातून मांडली आहे.
ओंजळनारा हात हि कल्पना समजली नाही.
ReplyDeleteज्या प्रमाणे आपण हाताची ओंजळ करून त्यात फुल धरतो ना आणी ती ओंजळ आपणा श्रद्धेने देवावर रिकामी करतो त्याच प्रमाणे ओंजळीत प्रेमाला घेऊन ती आपल्या व्यक्तीवर रिती करावी (म्हणजे प्रेमाचा वर्षाव करावा ) व ती प्रेमाने भरलेली ओंजळ कधी आखडती घेऊ नये (म्हणजे प्रेम कधीही कमी होऊ देऊ नये) अशी कल्पना त्या "ओंजळणारा हात मायेचा, आखडता कधीच घेऊ नका' या वाक्यातून मांडली आहे.
Delete